Jayakwadi Dam : नाशिक आणि अहमदनगरमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला असल्याने आता जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही.

Jayakwadi Dam :  गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यावरून संघर्ष होत असून, गेल्या वर्षी नाशिकमधील धरणांमधून पाणी सोडण्यावरून बराच वाद निर्माण झाला होता, मात्र, आता नाशिक आणि अहमदनगरमध्ये चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणासाठी विसर्ग झाला असून, आता हे धरण ८२ टक्के भरले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे ऐन उन्हाळ्यात नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही. २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने … Read more